गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. मी अपक्ष आमदार असतानाही बडनेरा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असावेत, यासाठी अपक्ष आमदार म्हणून मी ...
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचा ...
तालुक्यातील हिरूळपूर्णा येथे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रमिला पारधी या विवाहितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यानंतर लागलीच आरोपी पती आशिष पारधी यास अटक करण्यात आली होती. दुसरीकडे प्रमिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोटाचे आतडे बाहे ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यांच्या जोडप्यासह दोन पिले असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेºयात कैद झाले. विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट्याचे वास्तव्य सतत दिसून आले आहे. ते तलाव परिसर, मुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, शारीरिक शिक्षण विभाग, एम ...
स्वातंत्र्यपूर्व काळात मेळघाटच्या जंगलाचे वनव्यवस्थापन, वनप्रशासन ब्रिटिश राजवटीतील अधिकाऱ्यांकडे होते. वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनार्थ राबणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वनांची भिस्त होती. तत्कालीन मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजन अंतर्गत कार्यरत फॉर ...
लोकसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत नाही तोच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले. दिवाळीत ही रणधुमाळी संपली असतानाच तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाने २९ ऑक्टोबरला जाहीर केला. यामध्ये आरक्षणाची सोडतदे ...
ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान या ...