परतवाडा-अकोला मार्गावर सिमेंट प्लांटच्या उभारणीनंतर परतवाडा -चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढीनजीक रस्त्याच्या कामासाठी डांबर प्लांट सुरू करण्यासंदर्भात सावळी दातुरा ग्रामपंचायतीने ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्याविरोधात ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हर ...
टेरेसवर आगीचे लोळ उठत असल्याचे लॉनमध्ये सुरू असलेल्या स्वागत समारंभातील पाहुण्यांना दिसले. त्यांनी ही माहिती मॅनेजरला दिली. हॉटेलमध्ये नियुक्त फायरमनने पाण्याचा मारा केला. महापलिकेच्या अग्नीशामन दलाचे दोन बंबदेखील दाखल झाले; परंतु त्यांचा काहीही फायद ...
लाठीहल्लाच्या विरोधात २५ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली असताना कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट राष्ट्रीय ध्वजाने मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाऐवजी त्याला रिवार्ड देण्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच तृतीयपंथीयांना बडनेरा स्थित ...
जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून अल्प पावसामुळे नदी-नाले, तलाव कोरडे पडले होते. परिणामी गतवर्षी एप्रिल व मे महिन्यांत सर्वत्र भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यापुढे अशी स्थित उदभवू नये, नागरिकांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या उद्देशान ...
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ओलिताखाली याव्यात, यासाठी तिवसा तालुक्यातून कालवा गेला आहे. यात मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून या कालव्यात पाणी सोडले जाते. आता रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात १३ फुटांहून अधिक पाणी आहे. हा कालवा सिमेंट काँक्रीटने बांधला असू ...
तीनही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतात येऊन पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या आदेशावरून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक हजार ते पाच हजारांचे धनादेश मिळाले. ते धनादेश शेतकऱ्यांनी शासनाकडे परत केले. राजेंद्र चौधरी यांच्या सुमारे दोन ए ...
गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ...