माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आता सेमिस्टर पॅटर्नची गुणपत्रिका महाविद्यालयस्तरावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ... ...
गणेशनगर येथील बहादूर बारब्दे यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेल्या रंजना ठाकरे या ९ डिसेंबर रोजी सकाळी रुग्णालयीन कामानिमित्ताने अमरावतीला आल्या. १० डिसेंबर रोजी अंजनगावला परतत असताना त्यांचे शेजारी प्रवीण ढोले यांनी त्यांच्या भाड्याच्या खोलीचे कु ...
अमरावती विद्यापीठात जून २०१९ मध्ये कुलसचिव, अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती अवैध असल्याप्रकरणी ‘नुटा’ संघटनेचे पदाधिकारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ...
मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१९-२० अंतर्गत राज्यातील ३.०४ कोटी शेतक-यांकरिता विमा कंपनीला ९८ कोटी ५ लाख ७५ हजार ८३४ रुपये देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...
आरटीओने वर्षभरात १० पेक्षा जास्त ऑटोरिक्षा जप्त केले आहेत. त्या ऑटोरिक्षांनी कुणी वाली नसल्याने किंवा किंमतीपेक्षा आरटीओने विविध शीर्षाखाली आकारलेल्या दंडाची रक्कम अधिक असल्याने अशा वेळेस ऑटोरिक्षांचे मूळ मालक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून हा ...
इमारतीतील खिडक्यामधून प्रत्येक मंदिरात भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते. चंद्राचा प्रकाशही मंदिरात पोहोचतो. इमारतीतील सर्व मंदिरात दर्शन घेत पुढे चालत आल्यास आपोआपच भक्तांची प्रदक्षिणा पूर्ण होते. दर्शन घेतेवेळी एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात पोह ...
मृताच्या नातेवाइकांनी डॉक्टरला मारहाण केल्याने वॉर्डात गोंधळ उडाला होता. आरडाओरड व मारहाण पाहून अन्य रुग्ण भयभित झाले होते. काही नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी वॉर्डातील कुणालाही बाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे रु ...
दरवर्षी ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. परंतु, १० दिवसांपूर्वीच रेल्वे गाड्यांमध्ये लांब पल्ल्याचे आरक्षण मिळत नसल्याची वास्तव आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा, दिल्ली आदी ठिकाणांवर ये-जा ...
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून निकालात अनियमितता असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. वेळेत मूल्यांकन होत नसल्याने निकाल जाहीर करण्यात विल ...