शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ओलिताखाली याव्यात, यासाठी तिवसा तालुक्यातून कालवा गेला आहे. यात मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून या कालव्यात पाणी सोडले जाते. आता रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात १३ फुटांहून अधिक पाणी आहे. हा कालवा सिमेंट काँक्रीटने बांधला असू ...
तीनही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतात येऊन पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या आदेशावरून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक हजार ते पाच हजारांचे धनादेश मिळाले. ते धनादेश शेतकऱ्यांनी शासनाकडे परत केले. राजेंद्र चौधरी यांच्या सुमारे दोन ए ...
गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याविषयीचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रस्तावित ८१८ उपाययोजनांवर १२ कोटी ६७ लाख ४५ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आराखड्याला सोमवारी मंजुरी दिली. जिल्ह्यात जून ते ...
श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरतीने रविवारी सकाळी कार्यक्रमाची सुरूवात झाली. दुपारी ४.३० वाजता बेंडोजी महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर मिरवणुकीत श्री बेंडोजी बाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि डंबेल्सचे सादरीकरण केले. लेझीम, बँड, ...
भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवेदिता चौधरी (दिघडे) यांची तर अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी किरण पातुरकर यांची निवड करण्यात आली. सोमवारी अभियंता भवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
आजोबाचा खून करण्यापूर्वी आजीला अकोला घेऊन जाणे, रेल्वेने गुपचूप तळणी गाठणे, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दगड - विटा घरामागे फेकून देणे व काहीच झाले नाही, या आविर्भावात अकोला परतून कुटुंबांसोबत रममान होणे, हे सर्व मुद्दे ‘कोल्ड ब्लडेड’ मर्डर’कडे अंगु ...