महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेच्या पाइपलाइनच्या कामाकरिता अनेक नादुरुस्त रस्ते खोदून ठेवलेत. परंतु दुरुस्ती केलेली नाही. यावर उपस्थित नगरसेवकांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना बुधवारच्या बैठकीत खडेबोल सुनावले. कामाचे नियोजन करून दर आठ दिवसांनी अहवाल सादर क ...
सुमारे २५० परीक्षकांनी मूल्यांकनात त्रुटी, दोष ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड, मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. आता दोषी परीक्षकांची यादी तयार केली जात असून, कारवाईसाठी परीक्षा मंडळासमोर ही प्रकरणे ठेवली जातील. यात अमरावती, अकोला, बुलड ...
जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य न ...
तालुक्याला सातपुडा पर्वताची किनार लाभली असून, १० हजार हेक्टरपेक्षा मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. आता त्यात वाघांचीसुद्धा भर पडली. लिंगा, करवार, कारली, पंढरी, वाई, जामगांव, करवार, एकलविहीर, लोहदरा परिसरात वाघांचा वावर आहे. दिवसाग ...
माजी कृषिमंत्री अनिल बोंडे तहसील कार्यालयापुढे शेतकऱ्यांना संबोधित केले. महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पाच महिने झाले तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या बागायतदारांना हेक्टरी ५० हजार व कोरडवाहू शेतकऱ्यांना २ ...
मंगरूळ दस्तगीर येथील हनुमंत साखरकरची १४ फेब्रुवारी रोजी निंबोली परिसरात इलेक्ट्रिक वायरने गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून त्याच्याच दुचाकीने वर्धा नदीच्या पात्रात नेण्यात आला. तेथे आरोपी राजू कावरे व आशिष ठाकरे यांनी ...
ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळ ...