जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळेत मुभा दिली. ‘लॉकडाऊन’, संचारबंदी दरम्यान घराशेजारी भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना इतवारा बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते, किराण ...
या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्य ...
गावात रोजगार नसल्याने मेळघाटातील आदिवासींचे लोंढे शहराकडे काही वर्षांत आले. हेद्राबाद येथे मेळघाटातील आदिवासी पाच युवक दोन वर्षांपासून काम करतात. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश 'लॉक डाऊन' झाला आहे. त्यामुळे या आदिवासी युवकांना येथून हाकलून देण्यात आले ...
‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचं कुणी जात नाही’ असे मोतीनगर चौकातील रस्त्यावर रंगवून गर्दी कायम ठेवणाऱ्या नागरिकांना जागे करणाºया या पेंटरचे नाव आहे मनोज पडोळे. ते कल्याणनगर येथील रहिवासी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांंचा व्यवसाय ठप्प आहे. तथापि, सामाजिक जाण ...
खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने लोक गावाकडे परत येत आहेत. लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शासनाने आहे तिथेच थांबा, घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यावरही मोठ्या संख्येत लोक पळवाटा शोधत आहेत. अशाच प्रकारे २७ मार्च रोजी १३ जण मुंबईतून बडनेºय ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या २,६५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना आहेत. काही कर्मचाºयांना गरजेनुसार बोलविण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’ला दिली. अमरावती जिल्ह्यात आठ आगार, १४ बसस्थानक आह ...
‘सोशल मीडिया’वर यासंदर्भाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मदत करणाऱ्या त्या पोलीसदादांचे नाव नीलेश्वर भिसे आहे, तर सदर युवक हा आसेगाव पूर्णा येथील असल्याची माहिती पुढे आली. संचारबंदीत फिरणाºया युवकांना एकीकडे पोलीस दंडुक्याचा प्रसाद देत असल्याचे व्हिडी ...
‘लॉकडाऊन’मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांच्या संच ...