कोरोना संसर्गाची भीती बाळगून असणारे शेकडो लोक महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात जात असल्याचे चित्र आहे. नुकतीच काहीशी शिथिलता मिळताच मुंबई, पुण्याकडचे मजूर खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी असणारे विद्यार्थी तसेच इतर अनेक कारणास्तव अडकलेले शेकडो लोक त्यां ...
मला येथे ठेवल्यास मी गळफास घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने उपस्थितांना दिली. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आईलाही आणण्यात आले. परंतु, मुलाने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्याला पकडण्याकरिता उपस्थितांनी धाव घेतली. परंतु काही क्षणात तो दिस ...
लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन होत असल्याने येथील नगरपरिषदेने विशेष पथके राबवून अनेक व्यवसायिकांवर कारवाई केली. दंड वसूल केला. परंतु थोडीशी शिथिलता देताच येथील आठवडी बाजारात भाजीपाला, फळविक्रेता, शेवचिवडा विक्रेता अशा अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी दुक ...
क्षुल्लक कारणावरून घरात शिरून वृद्धेला थापड मारली. म्हणून दोन गटांत मारहाण झाली, याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांवरच दोन्ही गटांतील ३० ते ४० जणांनी दगडफेक करून जीवघेणा हल्ला चढविला. यात एका पोलीस निरीक्षकासह दोन ...
रविवारी १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. मंगळवार, १२ मे रोजी २५ रुग्ण कोविड रूग्णालयातून बरे झाले. त्यातील एका रुग्ण डायलिसीसवर असल्याने दक्षता म्हणून उपचारार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. या रूग् ...
आंबिया बहर पूर्णत: गळून पडला. अवघ्या दोन तासांत शेतात सर्वदूर गारीचा व लहान संत्राचा सडाच पडला होता. एकाच पावसात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. देऊरवाडा, काजळी, ब्राह्मणवाडा थडी, माधान शिवारात सोसाट्याच्या वाºयामुळे कांदा पीक पूर्णत: झोपून गेले. गा ...
कांदा, गहू, पपई, डाळिंब, केळी जमीनदोस्त झाली. मोर्शी तालुक्यातील धामणगाव व रिद्धपूर मंडळातील पोल्ट्री फॉर्ममधील १० हजार ५०० कोंबड्या अवकाळी पावसाने दगावल्या. एकट्या चांदूरबाजार तालुक्यात १३ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचे प्र ...
संत्री काढणीला आला असताना, कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदी लादण्यात आली आहे. त्यापूर्वी भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पडून होता. परिणामी तो कवडीमोल भावात गेला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे फळबागा ...
कोरोनाच्या दाहकतेपुढे उन्हाळ्याच्या दाहकताही जाणवत नसल्याचे चित्र असताना, शहरातील अनेक गृहिणींना भर उन्हात नळाचे पाणी भरावे लागत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत अनेक गृहिणी रखरखत्या उन्हात पालिकेच्या सार्वजनिक नळावर पाणी भरत आहेत. नगर परिषदेमार्फत दिवसाआ ...
मुंबईहून आपल्या गावात परतल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा गावातल्या पोलीस पाटलाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. ...