जिल्ह्यात सद्यस्थितीत जेवढ्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे, त्यापेक्षा अधिक संख्येने व्यक्ती उपचाराअंती बरे होत आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिलला हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्यानंतरच्या ८१ दिवसांत ४४६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. मात्र, ...
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ ...
सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह समारंभ हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडता येणार आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभात मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह सम ...
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गडलिंगने स्पर्धा परीक्षेतून अुतलनीय यश मिळवले आहे. अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरून भंगार खेरेदी करतात ...
जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर विषय समितीतील रिक्त जागांवर निवड करण्यासाठी २ मार्च रोजी सभा बोलवण्यात आली. मात्र, जिल्हाभरात ५२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने ही सभा ऐनवेळी स्थगीत करण्यात आली होती. अशात ...
गल्लीबोळात ऑटोरिक्षा फिरून घराघरांतून कचरा संकलन करतात. त्यानंतर ऑटोरिक्षात जमा होणारा कचरा हा एका ठिकाणी गोळा केल्यानंतर ट्रकद्वारे नजीकच्या सुकळी येथील कंम्पोस्ट डेपोत विलगीकरणासाठी नेण्यात येतो. परंतु, कचरा कम्पोस्ट डेपोमध्ये नेण्यापूर्वी कंत्राटी ...
शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे शुक्लकाष्ठ हात धुऊन लागले आहे. गतवर्षीचे सोयाबीन अतिवृष्टीने खराब झाल्याने शेतकऱ्यांनी कंपन्यांचे महागडे बियाणे घेतले. महाबीजची ३० किलोची बॅग २३४० रुपयांना आहे. अन्य कंपन्यांचेही बियाणेही दरात वरचढ आहेत. आर्थिक अडचणीतील शे ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहे. याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील बाजारपेठ खुली होताच नागरिकांनी पुन्हा एकच गर्दी केली आहे. दुचाकीवर सर्रास विनामास्क दोन- ...
चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रा ...
सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पहाटे नवीन बसस्टँड भागात गस्त घालून वाहनांची तपासणी करीत होते. तपासणी करीत असताना दुचाकीवर असलेल्या दोन इसमांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी तेथून धूम ठोकली. संशय आल्याने पोलिसांन ...