शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणी ...
कंपनीकडे मुरूम उत्खननाची कोणतीही परवानगी नव्हती. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता उत्खनन सुरू होऊन शेकडो ब्रास मुरू म टिप्परने भरू न महामार्गाच्या कामावर नेण्यात आला. गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. ...
सदर मृत महिलेची बुधवारी सकाळी नागपूर येथे डोळ्यांची शस्त्रक्रिया होती. हे कुटुंब नागपूरहून प्रवासाला निघाले असताना ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. ...
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित ...
बुधवारी मुऱ्हा देवी येथे दुपारी १.३० वाजता मोठी आग लागून अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांची घरे जळून खाक झाली. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजारेही जळाल्याने ऐन मशागतीच्या दिवसांत त्यांची पंचाईत झाली आहे. या आगीत अ. ...
अमरावती विद्यापीठाच्या लॅबमध्ये ४ मेपासून नमुने चाचणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत येथे दोन हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल पाठविले आहे. परंतु, चाचणीसाठी येणारे नमुने हाताळताना मोठी रिस्क आहे. रुग्णांचे स्वॅब आल्यानंत ...
हल्ली कारागृहात जुने १३२१ पुरुष-महिला बंदीजन आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावरून आलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी कारागृह प्रशासनही सरसावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गर्दी कमी करण्यासाठी अमरावती कारागृहात ...
कोरोनाच्या महामारीमुळे देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित असल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या ...
आफ्रिका खंडात हिरव्या पिकांची पाने कुरतडून मोठे नुकसान करणाऱ्या टोळधाडीची नोंद महाराष्ट्रात १९९३ मध्ये धुळे येथे करण्यात आली होती. टोळधाड अर्थात नाकतोडे हे झुंडी (स्वर्म) ने फिरतात. एका स्वर्ममध्ये सहा ते सात कोटी कीटक असू शकतात. वर्धा जिल्ह्यातील नद ...