ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक बाकी असल्याने गावागावांतील वातावरण तापलेलेच आहे. आता ... ...
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया १८ जानेवारीला पूर्ण झाली. यामध्ये मतदानाकरिता ११ हजार व मतमोजणीकरिता एक ... ...
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. यामध्ये १६ ग्रामपंचायतींसह इतर ठिकाणी एका सदस्यपदासाठी एकच उमेदवारी ... ...