मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा दुर्गम व अतिदुर्गम भागात गुरुवारी सायंकाळी ४ पासून अवकाळी पावसासह गारपीट झाली. काटकुंभ, चुरणी परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये गहू, चणा व पालेभाज्या घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यां ...
अमरावती : राज्यात वनविभागात १६ वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश यापूर्वी निर्गमित झाले. मात्र, हे आरएफओे पदस्थापनेच्या जागी रुजू झाले ... ...
अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्यात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसगाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मध्यप्रदेश ... ...