शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

ग्राम कृषी समितीसाठी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST

अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी समिती संजीवनी समिती गावात स्थापन करण्यासाठी ऑनलाईन ई-ग्रामसभा आयोजित करण्याचे ...

अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी समिती संजीवनी समिती गावात स्थापन करण्यासाठी ऑनलाईन ई-ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व गटविकास अधिकारी (बीडीओ) मार्फत ग्रामपंचायतींना १७ मे रोजी दिले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना विविध लाभाविषयक अर्जाना मंजुरी देण्याचे अधिकार गावातील ग्राम कृषी संजीवनी समितीला आहेत. तथापी नव्याने निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अद्याप ग्राम कृषी संजीवनी समितीची स्थापना झालेली नसल्याने शेतकऱ्यांच्या कृषीविषयक लाभांना मंजुरी देण्यासाठी बहुतांश प्रकरणे समितीस्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे सदरचे अर्ज मंजुरीबाबत शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांचेकडून वारंवार विचारणा होत असून याबाबत वरिष्ठ अधिकारी यांचेकडून नियमित आढावा घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायतींनी ग्रामसभेच्या मान्यतेने ज्या गावांमध्ये ग्राम कृषी समिती संजीवनी समितीची स्थापना करावयाची आहे. त्या ठिकाणी दिलेल्या सूचनेप्रमाणे ऑनलाईन ग्रामसभा घेऊन तातडीने ग्राम कृषी संजीवनी समितीची स्थापना करण्यात यावी, असे निर्देश सीईओं पंडा यांनी दिले. सदरची ग्रामसभा कोविड -१९ नियमावलीचे काटेकोर पालन केले जाईल. याची दक्षता घ्यावी, ग्रामसभा आयोजित करून समितीची स्थापन करण्याची कार्यवाही २६ मे पूर्वी करून तसा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सादर करावा लागणार आहे.