शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:01 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने नववी ते बारावी वर्ग असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमावलीचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु. कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने ‘लस नाही तर शाळा नाही’ ही भूमिका पालकांनी घेतली. त्यामुळे शाळा सुरू होऊनही संमतिपत्र देण्यास टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही आश्रमशाळा, वसतिगृहांशी संलग्न शाळांमध्ये प्रकर्षाने जाणवली.

ठळक मुद्देआठवडाभरात चार हजारांची भर, जिल्ह्यातील ७४९ पैकी ५९५ शाळा सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नववी ते बारावीो वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. मात्र, कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे बहुतांश पालकांची मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळे शाळा ओस पडल्याचे चित्र होते. गत आठवड्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. चार हजार विद्यार्थ्यांची यात भर पडली आहे. ही बाब शिक्षणक्षेत्रासाठी खूशखबर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने नववी ते बारावी वर्ग असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमावलीचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु. कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने ‘लस नाही तर शाळा नाही’ ही भूमिका पालकांनी घेतली. त्यामुळे शाळा सुरू होऊनही संमतिपत्र देण्यास टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही आश्रमशाळा, वसतिगृहांशी संलग्न शाळांमध्ये प्रकर्षाने जाणवली.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दहा हजारांच्या आत असलेली संख्या आता १३३११ एवढी नोंदविली गेली आहे.  शिक्षकांमध्येही कोरोनाची भीती हळूहळू कमी होत आहे.  

कोरोना संसर्ग ओसरत चालल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती कमी होत आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून नववी ते बारावीपर्यंत चार हजार विद्यार्थिसंख्या वाढली आहे. २३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान एकही विद्यार्थी संक्रमित आढळून आला नाही.- वामन बोलके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी