शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

उच्च शिक्षण विभागाचा फडणवीस सरकारला धक्का; अशासकीय समित्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:55 IST

फडणवीस सरकारने विविध विषयांच्या अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनास सादर करण्याच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात अशासकीय समित्या गठित केल्या होत्या.

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय, योजनांमध्ये बदल अथवा ते रद्द करीत आहेत. त्याअनुषंगाने आता उच्च शिक्षणातील गठित अशासकीय समित्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

फडणवीस सरकारने विविध विषयांच्या अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनास सादर करण्याच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात अशासकीय समित्या गठित केल्या होत्या. या समित्यांवर शासकीय सदस्यांसोबत अशासकीय सदस्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सत्तांतर होऊन राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कारभार स्वीकारला. तथापि, फडणवीस यांनी घेतले निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द केले जात आहेत. याचा फटका उच्च व तंत्र शिक्षण विभागात गठित १२ अशासकीय समित्यांना बसला आहे. रद्द करण्यात आलेल्या अशासकीय समित्यांचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सदस्यांचा समावेश असलेला शासननिर्णय २४ जानेवारी २०२० रोजी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

‘या’ रद्द झाल्यात अशासकीय समित्या* नवीन राष्ट्रीय धोरण निश्चितीसाठी कार्यबल गट * उच्च शिक्षणाचे जागतिकीकरणासाठी सल्लागार समिती* रूसा अंतर्गत गुणवत्ता हमी सेल* योग शिक्षणाचे धोरण निश्चिती समिती* राज्याच्या उच्च शिक्षणाचे  जागतिकीकरणासाठी कार्यबल गट* स्टार्टअप पॉलिसी ठरविणारी समिती* समूह विद्यापीठ अधिनियम, २०१८ मसुद्यावर चर्चेसाठी तज्ज्ञ समिती*  अभ्यासक्रम, विषय विद्याशाखा, तुकड्यांची तपासणी समिती* फर्ग्युसन विद्यापीठ अध्यादेश, २०१९ चा मसुदा अंतिम तज्ज्ञ समिती* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती* महात्मा ज्योतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती* राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती

टॅग्स :Educationशिक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस