शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडे कुटुंबावर काळाचा घाला; घर कोसळून माय-लेकी ठार, तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 16:01 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे.

अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच मुसळधार पावसाने आणखी दोघांचा बळी घेतला आहे. चांदुर बाजार तालुक्यात घर कोसळून माय-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव सैदापूर येथे आज (दि. १९) सकाळी पाच वाजताच्या सुमारास अरुण नारायण वैराळे यांचे घर पावसाने कोसळल्याने त्यात पत्नी चंदा अरुण वैराळे (३५), मुलगी पायल वैराळे (७) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर नारायण वैराळे, अरुण वैराळे,ओम वैराळे(१०) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

घटनेची माहिती मिळताच चांदूर बाजारचे तहसीलदार धीरज स्तुल व ठाणेदार सुनील किणगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात घरातील पाचही व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. मात्र यात माय लेकीचा मृत्यू झाला. जखमी व्यक्तींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बच्चू कडूंची भेट; ५० हजारांची मदत

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी फुबगाव गाठले. यावेळी त्यांनी स्वतः ५० हजारांची मदत देऊन वऱ्हाडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून मुख्यमंत्री सहायता निधीतून वऱ्हाडे कुटुंबाला पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कुटुंबाला तत्काळ घर बांधून देण्यात आहे. याबाबत अधिक मदतीकरिता प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाAccidentअपघातAmravatiअमरावतीRainपाऊस