शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन; प्रदूषणात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अडीच महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’मुळे शहरात वाहनांची वर्दळ मंदावली. बांधकामे ठप्प झाली व उद्योगही बंद असल्याने ...

ठळक मुद्दे‘एएक्यूम’चा अहवाल : वाहनांची वर्दळ कमी, बांधकामे, उद्योग बंदचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अडीच महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’मुळे शहरात वाहनांची वर्दळ मंदावली. बांधकामे ठप्प झाली व उद्योगही बंद असल्याने प्रदुषणात निम्याहून अधिक प्रमाणात कमी झाली आहे. व्यापारी क्षेत्रात ‘आएसपीएम’चे प्रमाण सरासरीने १११ ने कमी होऊन ५२ पर्यत आढळून आल्याचा प्रदुषण विभागाचा अहवाल आहे.औद्योगिक क्षेत्रात देखिल १८ व रहिवासी क्षेत्रात २३ पर्यत आढळून आले आहे. कोरोनाचे संकटात शहरातील नागरिकांचे वर्तणुकीमध्ये बदल झाला. वाहनांची वर्दळ कमी झाली. नागरिकांचे अवागमनात कमी झाल्याने पर्यावरणामध्ये सुधारणा झाली. यापुढेही आरोग्यासाठी पोषक वातावरण मिळावे, ‘लॉकडाऊन’ निवळल्यानंतरही अमरावतीकरांनी स्वंयस्फूर्तीने जनता कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण केल्यास शहराच्या पर्यावरण सुधारणेस उपयुक्त ठरु शकते. यासाठी आठवड्यातून एक दिवस कोणतेही वाहन न वापरणे, सार्वजनिक वाहनांनी प्रवास कमी करणे, एकाच वाहनांनी अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, उद्योग, व्यवसाय बंद ठेवणे अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडणे आदी बाबींचा सकारात्मक परिणाम व शहराचे पर्यावरण सुधारणेसाठी होवू शकतो, असे महापालिकेचे पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी सांगितले.शहराचे क्षेत्रफळ १२१.६५ चौ.की.मी. व लोकसंख्या आठ लाख आहे. शहराची वाटचाल विकासाकडे होत असताना विकासात्मक कामे रात्रंदिवस सुरु आहे. या कामांमुळे होणारी धुळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर आदींमुळे हवाप्रदुषण होत आहे. शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत अ‍ॅबिएंट एअर क्वॉलिटी मॉनिटरींग ( एएक्यूएम) या संस्थेद्वारा प्राप्त आकडेवारीकरुन एनओटूचे प्रमाण १३.०५ व एसओटूचे प्रमाण ११.१८ आढळले. हे प्रमाण प्रदुषण पातळीचे ८० पेक्षा कमी आहे व आरएसपीएमचे प्रमाण ८५.८३ म्हणजेच अनुज्ञेय पातळीतच आढळून आल्याचे देशमुख यांनी सांगितले.महापालिका क्षेत्रात ५३१ शांतता क्षेत्रदिवसेंदिवस वाढणारे नागरीकरण, वाहनांची संख्या, डिजे संस्कृतीचे वाढते प्रमाण यामुळे शहरातील प्रदूषण पातळीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. ध्वनी प्रदुषणामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिक दुष्परीणाम होतात ही बाब निष्पन्न झाली आहे. नागरी क्षेत्रावर होणारे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालय यासभोवती १०० मिटरचा परिसर असे एकूण ५८१ शांतता क्षेत्र महापालिका क्षेत्रामध्ये घोषित करण्यात आलेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण