शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा; घरांचेही नुकसान, शाळाचे छप्पर उडाल्याने सात विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 20:24 IST

चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजतापासून ३.३० ...

चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजतापासून ३.३० वाजेपर्यंत तब्बल दोन तास वादळासह विजेच्या कडकडाटात अवकाळीचा जोरदार पाऊस झाला. काटकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाल्याने अतुल सोमा चतुरकर (१६), रा. काटकुंभ तर बामादेही येथील फत्तुजी झारखंडे विद्यालयाचे जय मिश्रीलाल झाडखंडे (१२), उर्मीला हिरालाल भुसूम (१४), भवनेश्वरी जगदीश नागले (११),  मिनाक्षी शंकर  कास्देकर (१२), सुनीता केंडे बेठेकर (१२), रेशमा रमेश नागले (१३) सर्व रा.बामादेही हे विद्यार्थी जखमी झालेत. त्यांच्यावर काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वीज कोसळून शालीकराव काळमा बेठेकर यांची एक गाय ठार झाली तर बैल भाजल्याने गंभीर जख्मी झाला. कोयलारी येथील रामचरण सलामे यांचा बकरा ठार झाला. तर डोमा येथील कालू बेठे यांचा बैल ठार झाला. चुरणी  येथील मंगल मुंगा सावलकर यांचा बैल ठार झाला. या वादळाने परिसरातील शंभर वर्षे जुनी झाडे उन्मळून पडली. ११ के.व्ही. विद्युत खांब वाकून जमिनीवर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.  घरांसह गोठ्यांचे छप्पर उडालेअवकाळी पावसासह वादळ वा-याच्या तडाख्याने बामादेही येथील अरुण    सुरजे, साहेबलाल बेठेकर, सुखदेव नागले, खांजी धिकार, अंतु सुरजे, जीवन झाडखंडे, नितीन झाडखंडे, किसन सेकुकर, राजेश झाडखंडे, सुनील बेठेकर, अतुल झारखंडे, मंगल धुर्वे, सावºया झाडखंडे, गुलाब हरसुलेसह आदींच्या घरांची पडझड होऊन गोठ्यांचे छप्पर उडाले. 

२० गावांचा विद्युत पुरवठा खंडीत गुरुवारच्या वादळाच्या तडाख्यात परिसरातील ११ के.व्ही. विद्युत खांब वाकल्याने जवळपास २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असून पाणी पुरवठा योजना, दळण यंत्र आदी बंद पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. 

काटकुंभ व बामादेही गावाला वादळामुळे सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले, तर शाळांचे छप्पर उडाले. नुकसानीची माहिती घेण्यासाठी तलाठी व संबंधितांना निर्देश दिले आहे. वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यू झाला. - प्रदीप पवार, तहसीलदार, चिखलदरा

टॅग्स :Rainपाऊस