शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

१ हजार ११० हेक्टरमध्येच फळबाग लागवड

By admin | Updated: March 22, 2015 01:28 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विभागात एक हजार ११० हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड केली आहे.

जितेंद्र दखणे अमरावतीरोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विभागात एक हजार ११० हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड केली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांच्या अनुदानाचे वितरण कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्यात केल्याची माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिली. विभागात मागील दोन वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळामुळे फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे यंदा कृषी विभागाने फळबाग लागवडीचे १ हजार ११० हेक्टरचे उद्दिष्ट्य ठेवत लागवडीचे नियोजन केले होते. परंतु जून-जुलैमध्ये वेळेवर पाऊस न झाल्याने फळबाग लागवडीला उशिरा सुरुवात झाली. यामध्ये शेतकऱ्यांनी संत्रा, डाळिंब, मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यापाठोपाठ काही ठिकाणी आंबा, सीताफळ आदी फळबागांची लागवड केली आहे. औषधी वनस्पतींची मात्र अल्पप्रमाणात लागवड झाली आहे. यावर ४९०.०५ लाख रूपयांचा निधी खर्च झाला आहे. (प्रतिनिधी)