शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे होणार नगरपंचायतीमध्ये समायोजन, अर्हतेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांची सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:19 IST

अमरावती : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करताना तेथे कार्यरत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेमधून सूट देण्यात आली आहे

जितेंद्र दखने अमरावती : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करताना तेथे कार्यरत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेमधून सूट देण्यात आली आहे, तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असणा-या कर्मचा-यांना संबंधित तांत्रिक अर्हतेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.तत्कालीन ग्रामपंचायतीमधील कार्यरत कर्मचा-यांची शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेची पूर्तता नसणे, आकृतिबंधात पदे उपलब्ध नसणे अथवा पदसंख्या कमी असणे आदी कारणांमुळे नगरपंचायत स्थापनेपूर्वी कर्मचा-यांच्या समायोजनासंदर्भात अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने निर्णय घेतला आहे. या तरतुदीनुसार नवनिर्मित नगरपंचायतीमधील समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पात्र असूनही समायोजन न झालेल्या कर्मचा-यांना जिल्ह्यातील अन्य नगरपंचायतींमधील रिक्त पदांवर घेतले जाणार आहे. याकरिता ज्येष्ठता व अर्हतेनुसार क्रम ठरवला जाणार आहे. ज्या कर्मचा-यांची नगरपंचायत घोषणेपूर्वी नियुक्ती झाली आहे, अशा कर्मचा-यांचे पदे उपलब्ध नसल्याने समायोजन न झाल्यास त्यांच्या वेतनाची पदे उपलब्ध होईपर्यंतची जबाबदारी संबंधित नगरपंचायतीवर राहणार आहे. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीने समावेशनासाठी शिफारस केलेल्या कर्मचाºयांना संबंधित नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांनी दोन आठवड्यांच्या आत नियुक्ती आदेश देणे गरजेचे आहे.मोठ्या ग्रामपंचायत कर्मचा-यांना बसणार फटकाअनेक ग्रामपंचायतींमध्ये राजकीय सोय लक्षात घेऊन नोकरभरती करण्यात आली. नगरपंचायतीकरिता शासनाने ठरविलेला आकृतिबंध बंधनकारक आहे. त्यापेक्षा जास्त कर्मचा-यांचे समायोजन इतर नगरपंचायतींमध्ये होऊ शकते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत