बगळ्यांचा मुक्त संचार...
By Admin | Updated: May 9, 2015 00:26 IST2015-05-09T00:26:46+5:302015-05-09T00:26:46+5:30
कडाक्याच्या उन्हामुळे माणसांचाच नाही तर पशुपक्ष्यांचाही जीव कासावीस होतो.

बगळ्यांचा मुक्त संचार...
कडाक्याच्या उन्हामुळे माणसांचाच नाही तर पशुपक्ष्यांचाही जीव कासावीस होतो. उन्हापासून बचाव करण्याचा प्रत्येकच जण हिरीरीने प्रयत्न करतो. पशू-पक्षी गारवा मिळेल तिथे आश्रय घेतात. रखरखत्या उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हा बगळ्यांचा थवा दर्यापूर मार्गावरील माहुलीनजीकच्या चंद्रभागा नदीवर मुक्कामी आला आहे.