शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

फळपीक विमा योजनेत चार खातेदार बोगस; कृषी विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 18:01 IST

कंपनीस्तरावर पडताळणी, तांत्रिक चुका

गजानन मोहोड

अमरावती : फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील चार बनावट शेतकरी खातेदारांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. काही जिल्ह्यांत असाच प्रकार उघडकीस आल्याने कंपनीस्तरावर याची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये तांत्रिक चुका असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या २५ जानेवारीच्या आदेशान्वये जिल्ह्यात विमा कंपनीस्तरावर पडताळणी सुरू आहे. या योजनेत जिल्ह्यातील ३,६०३ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे व आतापर्यंत ५०० खातेदारांच्या विमा संरक्षित क्षेत्राची पाहणी कंपनीच्या पथकाने केलेली आहे. अन्य जिल्ह्यांत ज्या पद्धतीने गंभीर प्रकार उघडकीस आलेले आहेत, तसा प्रकार आपल्या जिल्ह्यात झाल्याचे अद्यापपर्यंत निदर्शनास आले नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली.'ते' खातेदार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील

फळपीक विमा योजनेतील ते चार खातेदार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहेत. यामध्ये एका शेतकऱ्याने सहभाग घेतल्यानंतर केळी उपटून टाकली. अन्य एकाचे विमा संरक्षित क्षेत्र जास्त आहे. योजनेत केवळ दोन हेक्टरपर्यंत सहभाग घेता येतो. अन्य दोन खातेदारांच्याही अशाच प्रकारच्या तांत्रिक त्रुटी असल्याचे कंपनी प्रतिनिधीने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी