शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पांदण रस्त्यांसाठी घुईखेडवासीयांचे उपोषण

By admin | Updated: April 11, 2017 00:28 IST

चांदूररेल्वे तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे. त्यांना शेतीच्याकामांकरिता पांदण रस्ते नाही.

वीरेंद्र जगताप अधिकाऱ्यांवर संतापले : त्वरित रस्ते करण्याच्या सूचनाअमरावती : चांदूररेल्वे तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे. त्यांना शेतीच्याकामांकरिता पांदण रस्ते नाही. रस्त्यांना कामांना तीन वर्षांपासून शासनाने प्रशासकीय मान्यता मिळाली दिली असतानाही व निधी मंजूर असतानाही रस्त्यांचे काम पूर्ण न झाल्याने जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर घुईखेड येथील १५ शेतकरी उपोषणाला बसले आहेत. आ.वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी उपोषणस्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांकडून उडवाउघडवीचे उत्तरे मिळाल्याने आ.जगताप चांगलेच संतापले.त्वरित रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बेंबळा प्रकल्पाला या धरणाची वॉटर लेवल ही २७०.२० मीटर एवढी गेली आहे. त्यामुळे धरणाचे बॅक वॉटर घुईखेडसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीत शिरते. या कारणाने शेतीचे तर नुकसान होतेच, तसेच ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता राहत नाही. २०१३ मध्ये २४ पांदण रस्ते शासनाने मान्यता दिली.आतापर्यंत रस्त्यांचे काम फक्त ६० टक्केच पूर्ण झाल्याची माहिती आहे. घुईखेड येथील शेतकऱ्यांना जाण्यासाठी राममंदिर ते हायवेपर्यंत पांदण रस्ता झाला नाही.यवतमाळ येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.जी. राठोड यांना आ. जगताप यांनी सदर कामांसदर्भात जाब विचारला. पण, ते आमदारांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. त्यामुळे आमदारांचा पारा चांगलाच भडकला होता. (प्रतिनिधी) कंत्राटदार अधिकाऱ्यांचे जावई लागतात का ?जलसंपदा विभागाने ज्या कंत्राटदाराला पांदण रस्त्यांच्या कामांच्या "वर्क आर्डर" दिल्या आहेत. जर कामे ८ महिन्यांत होत नसतील तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा. पण अधिकाऱ्यांनी आतापर्यंत साधे पत्रही कंत्राटदाराला दिले नाही. कंत्राटदार काय अधिकाऱ्यांचे जावई लागतात का, असा सवाल आ. जगताप यांनी केला.