शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:12 IST

यावर्षी अतिपावसामुळे शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात फटका बसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता. परंतु, शेतातील विहिरीला बऱ्यापैकी ...

यावर्षी अतिपावसामुळे शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात फटका बसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता. परंतु, शेतातील विहिरीला बऱ्यापैकी पाणी व अप्पर वर्धा धरणाचे ही सिंचन करण्याकरिता शेतकऱ्यांना पाणी मिळणाऱ्या या आशेवर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकांना पसंती दिली. आता अवकाळी पावसाने आगमन केल्याने मोठा आर्थिक फटका बसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांचा हरभरा निघाला असला तरी गहू मात्र अद्यापही शेतात आहे. अवकाळी पाऊस व वादळ आल्याने शेतकऱ्यांचा गहू पूर्णतः झोपला असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

कांदा, लसूण या पिकांवरही अवकाळी पावसाने संकट उभे केले आहे. गहू, हरभरा या पिकाचे नुकसान झाल्याने शासन मदत करेल काय, या प्रश्नाने शेतकऱ्यांच्या मनात घर केले आहे.