शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत 39 लाखांपैकी 53 हजार शेतक-यांनाच कर्जवाटप, बँकांना शासन हमी न दिल्याचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 15:08 IST

कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे

अमरावती, दि. 16- कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे. राज्यात पात्र ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदारांपैकी केवळ ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच ४२ कोटी ९६ लाखांचे तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्यात आल्याचे वास्तव आहे.

अडचणीतील शेतक-यांना यंदाच्या खरिपासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासनाच्या हमीवर थकबाकीदार शेतक-यांना स्वयंघोषित शपथपत्र घेऊन तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्याचे आदेश राज्य शासनाने १४ जूनला दिलेत. यातील काही निकषामध्ये सुधारणा करीत सुधारित आदेश २० जुनला दिलेत. मात्र राज्य शासनाची हमीच नसल्यामुळे एसएलबीसीव्दारा बँकांना निर्देशच देण्यात आलेले नव्हते. 

विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणवणा-या जिल्हा बँकांनीदेखील शेतक-यांना १० हजारांचे कर्ज दिलेले नव्हते. अखेर एसएलबीसीने राष्ट्रीयीकृत बँकांना १० हजार रूपयांच्या कर्जाचे निर्देश दिलेत. मात्र बँकांनी गंभीरतेने न घेतल्यामुळे शेतक-यांना अडचणीच्या काळात कर्जवाटप झालेले नाही. हा सर्व बनवेगिरीचा प्रकार असल्याचा आरोप शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

राज्यात ३० जुनअखेर ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदार आहेत. मात्र बँकांव्दारा सहकार्य होत नसल्याने ६३ हजार २३ शेतकरी खातेदारांनी बँकांकडे अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ६१ हजार ५४८ शेतकºयांचे ३० ऑगस्टअखेर अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात बँकांनी ५२ हजार ९६९ शेतकºयांना ५२ कोटी ७७ लाख रूपयांचे कर्जवाटप केलेले आहेत.

जिल्हानिहाय झालेले कर्जवाटपठाणे जिल्ह्यात ९४८,पालघर ४३०, रायगड ८५८, सिंधुदुर्ग ६८, रत्नागिरी १२८, नाशिक ३४१, धुळे १९०, नंदूरबार ८२, तळेगाव ६४, अहमदनगर ५,४७६, पूणे २४९, सोलापूर ७५१, कोल्हापूर २८३. सांगली ५१६, सातारा १२६, औरंगाबाद १,९६९, जालना ३,४८१, परभणी २०,५६७, हिंगोली ३,२५६, बीड १,५२८, नांदेड ९८४, उस्मानाबद ९१६, लातूर १३७, बुलडाणा १,५०४, अकोला २८२, वाशिम ३४७, अमरावती २,२२३, यवतमाळ १,८०८, वर्धा १,२९३, नागपूर ७९२, भंडारा २१२, चंद्रपूर ६२२, गडचिरोली ३२६, गोंदिया ३०५, असे एकूण ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच कर्जवाटप करण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी