शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शेतकऱ्यांची फसवणूक हेच फडणवीस सरकारचे काम - नाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 21:20 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत.

दर्यापूर (अमरावती) : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. प्रमोद कुटे यांच्यासारख्या हाडामासाच्या प्रामाणिक शेतकऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत. कुटेंसारख्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा काय, असा प्रश्न भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी दर्यापूर येथे उपस्थित केला.

दर्यापूर शहरातील साईनगर येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रमोद कुटे यांनी पत्नीचे दागिने विकून व उसनवार करुन कर्ज भरले होते. पण, या शेतकरी कुटेंना जुजबी मदत शासनाने देऊ केली आहे. त्याविरोधात त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ही बाब कानावर पडल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली. मागील सरकारने केलेल्या सरसकट कर्जमाफीची आठवण देत पटोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्र्यांना समजत नसतील, तर ही बाब दुर्दैवी आहे. सरसकट कर्जमाफी दिली असती, तर प्रमोद कुटे यांसारख्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर जावेच लागले नसते. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंतही दानावरच भागवले असून, त्यांना कुटेंनी दिलेली शेतीसुद्धा कमी पडणार आहे. त्यामुळे कुटेंनी आपल्या कुटुंबाला आधार देत आत्मदहनाचा निर्णय मागे घेऊन आदर्श शेतकरी म्हणून जगावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच प्रमोद कुटे, कल्पना कुटे व मुलगी पल्लवी कुटे यांना धीर दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस