शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भरवशाच्या तुरीनेही दिल्या शेतकऱ्यांच्या हाती तुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST

मोर्शी : कमी खर्चात हमखास उत्पन्न अपेक्षित असलेल्या तुरीवर अज्ञात रोगाने थैमान घातल्याने ते पीक वाळत असल्याने तुरीच्या उत्पन्नात ...

मोर्शी : कमी खर्चात हमखास उत्पन्न अपेक्षित असलेल्या तुरीवर अज्ञात रोगाने थैमान घातल्याने ते पीक वाळत असल्याने तुरीच्या उत्पन्नात कमालीची घट येणार आहे. या भरवशाच्या पिकानेही शेतकऱ्याच्या हाती तुरी दिल्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

दरवर्षी शेतकरी सोयाबीन, मूग, उडीद, कपाशीचे पिकात तुरीच्या ओळी पेरून पीक घेतात. याशिवाय सलग पेरणीही केली जाते. खरिपातील तिमाही तसेच कापसातील तूट तूर पिकामुळे आजपर्यंत भरून निघत होती. नाफेडमार्फत होणारी खरेदी शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत होती. परंतु, यावर्षी आलेल्या या रोगाने तुरीचे पीक अवकाळी वाळायला लागले आहे. वाळवी किंवा उधळीमुळे शेंगा येण्यापूर्वी तुरीचे उभे पीक वाळते. पण, सध्या शेंगांच वाळत आहेत. यामुळे दाणे बारीक होत असून, उत्पन्नात कमालीची घट येणार आहे .

कृषी विभागाच्या मते, हा मर रोग असून, एकच पीक वारंवार घेतल्यामुळे येते, असे म्हणणे आहे. पण, याबाबत सविस्तर मार्गदर्शन पेरणीपूर्वी होणे अपेक्षित आहे. दिवसेंदिवस प्रत्येक पिकांवर रोगाने आक्रमक करणे सुरू केले आहे .सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी या विळख्यात आली आहे. आजवर तुरीवर आशा होती, तिही आता धुळीस मिळाली आहे