शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

टोमॅटो उत्पादकांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:11 IST

नांदगाव खंडेश्वर : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाले. जिल्ह्याच्या बाजारपेठेत मालाची आवक वाढली. पण, मागणी घटल्याने ...

नांदगाव खंडेश्वर : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाले. जिल्ह्याच्या बाजारपेठेत मालाची आवक वाढली. पण, मागणी घटल्याने त्याचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात टोमॅटोला हजार ते १,२०० रुपये प्रतिक्रेटचे भाव होते. ते कोसळून आता चांगल्या प्रतीच्या मालाला दीडशे ते दोनशे रुपये दर मिळत आहेत.

माहुली चोर शिवारात अनिल झंझाट या शेतकऱ्याने चार एकरांत टोमॅटोची लागवड केली होती. १ ऑक्टोबरपासून माल निघणे सुरू झाले. दररोज दोनशे क्रेटचे उत्पादन निघत होते. तो अमरावती बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जात होता. त्याला पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्रेटचे भाव मिळत होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील टोमॅटोचे दर पाहता इतरही बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे बाजारपेठेत मालाची आवक वाढली. कोरोनाच्या संकटामुळे व बाजारपेठेत मागणी घटल्याने दर कोसळून आता दीडशे ते दोनशे रुपये क्रेटवर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

कोट

चार एकर टोमॅटो लागवडीसाठी व मशागत, मजुरी, खते, वाहतूक, फवारणी इत्यादीसाठी सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च येतो. १० ऑगस्टला लागवड केलेल्या झाडावरचा १५ ते ३० एप्रिलपर्यंत माल निघतो. पण बाजारपेठेतील भाव पडल्याने झाडावरील माल तोडणे व वाहतूक याचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून माल तोडणे बंद केले.

- अनिल झंझाट,

शेतकरी, माहुली चोर