शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा मार्गावर वाढलेली झुडपे धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:16 IST

अमरावती ते बडनेरा मुख्य व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यालगतचे झुडुपे अवाजवी वाढल्याने अक्षरश: वाहन चालकांना भिडत आहे. या झुडपांमुळे बरेच अपघात घडत आहेत. या गंभीर बाबीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : प्रशासन गाफील, वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती ते बडनेरा मुख्य व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यालगतचे झुडुपे अवाजवी वाढल्याने अक्षरश: वाहन चालकांना भिडत आहे. या झुडपांमुळे बरेच अपघात घडत आहेत. या गंभीर बाबीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे.वर्दळीच्या अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यालगत असणारे झुडपे इतकी वाढली की, ती थेट दुचाकीस्वारांना लागत आहे. रात्रीच्या वेळेस या झुडपांमागून कुत्रे आल्याने अनेक अपघात घडले. सहा महिन्यांपासून अशीच स्थिती आहे. प्रशासनाला मात्र याची दखल घ्यावीशी अद्याप वाटले नाही.गोपालनगरच्या थांब्यापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या या झुडपाच्या ठिकाणी एकमेकांना दिसून न पडल्याने दोन दुचाकीस्वारांचा अपघात घडला.बडनेºयातील कन्या विद्यालयासमोरून जाणाºया महामार्गावर उड्डाणपुलाच्या उतारावर अनेक झुडुपे रस्त्यावर आली आहेत. याच पुलाच्या उतारावर रेल्वे स्टेशनकडच्या टर्निंग पॉइंटवर असणारी झुडुपे अपघातप्रवण स्थळ बनले आहे. याची संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, असे बडनेरावासीयांसह वाहनचालकांमध्ये कळकळीने बोलले जात आहे. असेच अपघात सुरू राहिल्यास एखाद्या वेळेला नाहक मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येऊ शकते, हे नाकारता येणार नाही. वेळेच्या आत प्रशासनाने रस्त्यावर आलेल्या झुडुपांची कटाई करावी, अश्ी मागणी आहे.