शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

पावसाअभावी २१ मंडळात पिकांची भीषण स्थिती; पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 18:35 IST

जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाची ३१ टक्के तूट आहे. फक्त चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.

अमरावती : पावसाळ्याच्या चार महिन्याच्या कालावधीत २१ महसूल मंडळात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ५० ते ६० टक्केच पाऊस झाला. पावसाची मोठी तूट असल्याने या मंडळांमध्ये पिकांचे मोठे झाले आहे. यामुळे सरासरी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाची ३१ टक्के तूट आहे. फक्त चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. यामध्ये पाच तालुक्यात फक्त ५० ते ६० टक्क्यांदरम्यान पाऊस पडलेला आहे. या तालुक्यांसह अन्य काही तालुक्यांमधील तब्बल २१ महसूल मंडळात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांदरम्यान पाऊस पडल्याने याचा सर्वच घटकावर परिणाम होत आहे.दर्यापूर मंडळात फक्त ३९ टक्केच पाऊसपावसाळ्यात धारणी मंडळात (५५ टक्के), धूळघाट (४५), सावलीखेडा (५४), साद्राबाडी (५४), वलगाव (४८), भातकुली (५३), आसरा (४४), खोलापूर (५४), दर्यापूर (३९), दारापूर (५०), खल्लार (४६), सामदा (५४), थिलोरी (५९), वडनेर (५२), येवदा (५९), अंजनगाव (५७), विहिगाव (५८), सातेगाव (५८), रासेगाव (४८), परसापूर (४६) व पथ्रोट मंडळात ५२ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस