शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Coronavirus; महाराष्ट्रातून धावणाऱ्या 'या' २१ रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 8:18 PM

कोरोना संसर्गाचा परिणाम, रेल्वे बोर्डाचा १० मे पासून आदेश लागू  लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग ...

कोरोना संसर्गाचा परिणाम, रेल्वे बोर्डाचा १० मे पासून आदेश लागू 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बाेर्डाने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल २१ गाड्या रद्द केल्या आहेत. १० मे ते ३० जूनपर्यंत या गाड्या बंद राहणार असून, आरक्षण तिकिटांचे रिफंड रेल्वे स्थानकाहून परत मिळेल, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

डीआर ते पीव्हीआर (०१०२७), पीव्हीआर ते डीआर (०१०२८), डीआर ते एसएनएसआय (०१०४१), एसएनएसआय ते डीआर (०१०४२), डीआर ते एसएनएसआय (०११३१), एसएनएसआय ते डीआर (०११३२), सीएसएमटी ते जीडीजी (०११३९), जीडीजी ते सीएसएमटी (०११४०), नागपूर ते कोल्हापूर (०१४०३), कोल्हापूर ते नागपूर (०१४०४), मुंबई ते कोल्हापूर (०१४११), कोल्हापूर ते मुंबई (०१४१२), सीएसएमटी ते पुणे (०२०१५), पुणे ते सीएसएमटी (०२०१६), पुणे ते नागपूर (०२०३५), नागपूर ते पुणे (०२०३६), पुणे ते नागपूर (०२०४१), नागपूर ते पुणे (०२०४२), सीएसएमटी ते बीआयडीआर (०२०४३), बीआयडीआर ते सीएसएमटी (०२०४४), सीएसएमटी ते मनमाड (०२१०९), मनमाड ते सीएसएमटी (०२११०), मुंबई ते अमरावती (०२१११), अमरावती ते मुंबई (०२११२), पुणे ते नागपूर (०२११३), नागपूर ते पुणे (०२११४), मुंबई ते सुरत (०२११५), सुरत ते मुंबई (०२११६), पुणे ते अमरावती (०२११७), अमरावती ते पुणे (०२११८), डीआर ते एसएनएसआय (०२१४७), एसएनएसआय ते डीआर (०२१४८), मुंबई ते नागपूर (०२१८९), नागपूर ते मुंबई (०२१९०), मुंबई ते लातूर (०२२०७), लातूर ते मुंबई (०२२०८),पुणे ते अजनी (०२२२३) अजनी ते पुणे (०२२२४),पुणे ते अजनी (०२२३९), अजनी ते पुणे (०२२४०), मुंबई ते जालना (०२२७१) जालना ते मुंबई (०२२७२) या गाड्या १० मेपासून धावणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे