५५३ पैकी ३४१ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST2021-01-19T04:17:01+5:302021-01-19T04:17:01+5:30

यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक जागांवर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केलेल्याचा दावा जिल्हा काँग्रेसने केला आहे. जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात ...

Congress dominates 341 out of 553 gram panchayats | ५५३ पैकी ३४१ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा बोलबाला

५५३ पैकी ३४१ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा बोलबाला

यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक जागांवर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केलेल्याचा दावा जिल्हा काँग्रेसने केला आहे. जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात ४४ पैकी २०, भातकुली ३५ पैकी २१, नांदगाव खंडेश्वर ४७ पैकी ३०, दर्यापूर ५० पैकी ३५, अंजनगाव सुर्जी ३४ पैकी २५ , तिवसा २८ पैकी २३, चांदूररेल्वे २९ पैकी १७ , धामणगाव रेल्वे ५३ पैकी ३१, अचलपूर ४४ पैकी २७, चांदूरबाजार ४१ पैकी २८, मोर्शी ४० पैकी २५, वरुड ४१ पैकी ३०, धारणी ३४ पैकी १४, चिखलदरा २३ पैकी १५ अशा ३४१ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व मिळविल्याचे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Congress dominates 341 out of 553 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.