५५३ पैकी ३४१ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:52+5:302021-01-19T04:16:52+5:30
अमरावती तालुक्यात ४४ पैकी २०, भातकुली तालुक्यात ३५ पैकी २१, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४७ पैकी ३०, ...

५५३ पैकी ३४१ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व
अमरावती तालुक्यात ४४ पैकी २०, भातकुली तालुक्यात ३५ पैकी २१, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४७ पैकी ३०, दर्यापूर तालुक्यात ५० पैकी ३५, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३४ पैकी २५, तिवसा तालुक्यात २८ पैकी २३, चांदूर रेल्वे तालुक्यात २९ पैकी १७, धामणगाव रेल्वे तालुक्यातील ५३ पैकी ३१, अचलपूर तालुक्यात ४४ पैकी २७, चांदूर बाजार तालुक्यात ४१ पैकी २८, मोर्शी तालुक्यात ४० पैकी २५, वरूड तालुक्यात ४१ पैकी ३०, धारणी तालुक्यात ३४ पैकी १४, चिखलदरा तालुक्यात २३ पैकी १५ अशा ३४१ ग्रामपंचायतींवर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे
बॉक्स
ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसजनांनी जिल्हावार असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. ५५३ पैकी ३४१ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने झेंडा फडकविला. आगामी निवडणुकांसाठीही काँग्रेस सज्ज झाली आहे.
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष