शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:04 IST

काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण गुणांच्या ३ टक्के ते ३० टक्के असा इतीवृत्तामध्ये बदल करून याबाबत शासननिर्णय काढण्यात यावा, सध्या कार्यरत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ नये, एनआरएचएम बंद करण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत.

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन व प्रशासनाच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, एनआरएचएममधील कंत्राटी व कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांना मागण्यांचे निवेदन सोपविले.काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण गुणांच्या ३ टक्के ते ३० टक्के असा इतीवृत्तामध्ये बदल करून याबाबत शासननिर्णय काढण्यात यावा, सध्या कार्यरत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ नये, एनआरएचएम बंद करण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत. दुसरा कुठला उपक्रम सुरू केल्यास त्यामध्ये याच कर्मचाºयांचे समायोजन करावे, अन्यायकारक बेंच मार्क सिस्टीम लागू करू नये, दहा वर्षे झालेल्यांची बदली करण्यासाठी तात्काळ आदेश काढावा, शासकीय सेवेत कायम करावे अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. यासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या नलिनी बोरकर, कुंदा वानखडे, प्रीती पवार, लता मोहोड, स्वाती बनसोड, पुष्पा वाळवे, योगिनी तेलंग, प्रफुल्ल रिधोरे, रूपेश सरदार, शशिकांत तभाने, प्रसाद अनासाने यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक