शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:04 IST

काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण गुणांच्या ३ टक्के ते ३० टक्के असा इतीवृत्तामध्ये बदल करून याबाबत शासननिर्णय काढण्यात यावा, सध्या कार्यरत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ नये, एनआरएचएम बंद करण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत.

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन व प्रशासनाच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, एनआरएचएममधील कंत्राटी व कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांना मागण्यांचे निवेदन सोपविले.काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण गुणांच्या ३ टक्के ते ३० टक्के असा इतीवृत्तामध्ये बदल करून याबाबत शासननिर्णय काढण्यात यावा, सध्या कार्यरत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ नये, एनआरएचएम बंद करण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत. दुसरा कुठला उपक्रम सुरू केल्यास त्यामध्ये याच कर्मचाºयांचे समायोजन करावे, अन्यायकारक बेंच मार्क सिस्टीम लागू करू नये, दहा वर्षे झालेल्यांची बदली करण्यासाठी तात्काळ आदेश काढावा, शासकीय सेवेत कायम करावे अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. यासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या नलिनी बोरकर, कुंदा वानखडे, प्रीती पवार, लता मोहोड, स्वाती बनसोड, पुष्पा वाळवे, योगिनी तेलंग, प्रफुल्ल रिधोरे, रूपेश सरदार, शशिकांत तभाने, प्रसाद अनासाने यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक