शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:04 IST

काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण गुणांच्या ३ टक्के ते ३० टक्के असा इतीवृत्तामध्ये बदल करून याबाबत शासननिर्णय काढण्यात यावा, सध्या कार्यरत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ नये, एनआरएचएम बंद करण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत.

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन व प्रशासनाच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, एनआरएचएममधील कंत्राटी व कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांना मागण्यांचे निवेदन सोपविले.काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण गुणांच्या ३ टक्के ते ३० टक्के असा इतीवृत्तामध्ये बदल करून याबाबत शासननिर्णय काढण्यात यावा, सध्या कार्यरत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ नये, एनआरएचएम बंद करण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत. दुसरा कुठला उपक्रम सुरू केल्यास त्यामध्ये याच कर्मचाºयांचे समायोजन करावे, अन्यायकारक बेंच मार्क सिस्टीम लागू करू नये, दहा वर्षे झालेल्यांची बदली करण्यासाठी तात्काळ आदेश काढावा, शासकीय सेवेत कायम करावे अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. यासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या नलिनी बोरकर, कुंदा वानखडे, प्रीती पवार, लता मोहोड, स्वाती बनसोड, पुष्पा वाळवे, योगिनी तेलंग, प्रफुल्ल रिधोरे, रूपेश सरदार, शशिकांत तभाने, प्रसाद अनासाने यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक