शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
2
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
3
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
4
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
5
महिला IAS अधिकाऱ्याचे भाड्याने घर, रात्रीचे चालायचे काळे धंदे; छाप्यात प्रत्येक खोलीत सापडल्या मुली
6
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
7
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
8
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
9
"आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
10
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
11
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
12
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
13
'५-डे वीक'साठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार! 'या' तारखांना तुमचे आर्थिक व्यवहार अडकणार?
14
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मुस्तफिजूर वाद पेटला! बांगलादेश भारताबाहेर खेळण्यासाठी अडून बसला; BCCI ला करोडोंचा फटका...
16
काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल
17
Nashik Municipal Election 2026 : कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष; तीन माजी महापौर मात्र रिंगणात, कोण राखणार गड?
18
Makeup Viral Video: मेकअपनंतर तरुणीला ओळखणंही झालं कठीण; तरुण म्हणाले, 'हा तर विश्वासघात!'
19
असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!
20
उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

थकीत देयकांअभावी २२ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: April 26, 2015 23:54 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना वीज देयकांची थकबाकी असल्यामुळे २२ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत...

फटका : नागरिकांची पाण्यासाठी वणवणअमरावती : जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना वीज देयकांची थकबाकी असल्यामुळे २२ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण एक हजार सहाशे पंधरा गावांपैकी १ हजार ५१४ गावांत पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक योजना बंद पडल्या आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहेत. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील १ हजार ४८२ गावांमध्येच पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत आहे. वीज देयकांची थकबाकी न भरल्याने जिल्हाभरात २२ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. तर देखभाल दुरुस्तीअभावी १० योजना सुरू नसल्याची माहिती आहे. मेळघाटातील २६ पाणीपुरवठा योजना बंद स्थितीत आहेत. देखभाल दुरूस्ती व थकीत वीज देयकाअभावी २६ योजना बंद पडल्या आहेत. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील गावांमध्ये ८११ हातपंप व ३०४ सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र याबाबतीत प्रशासकीय यंत्रणा पाहिजे तशी दखल घेत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. जिल्हाभरात ७ प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहेत. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेचे थकीत देयके वर्षोगिणती रखडले आहे. काही योजना देखभाल दुरुस्तीअभावी बंद पडल्या आहेत. - श्वेता बॅनर्जी,कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग.