शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

रासायनिक खतांची दरवाढ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST

चांदूर रेल्वे : रासायनिक खतांच्या किमतीत केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ...

चांदूर रेल्वे : रासायनिक खतांच्या किमतीत केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे स्थानिक तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून बुधवारी करण्यात आली.

रासायनिक खतांच्या भावात ६०० ते ७०० रुपयांची भरमसाठ वाढ झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या भाववाढीने आणखी एक धस्का दिला आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीतील दरवाढ रद्द करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाची खरेदी करणारी यंत्रणा निर्माण करावी व त्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवावी, मनरेगाची अंमलबजावणी करावी, शेतकरी-शेतमजूर व ग्रामीण कारागीर यांना १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, शेतीसंबंधी केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द करावे आदी मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात. यावेळी विजयकुमार रोडगे, देवीदास राऊत, विनोद जोशी, नितीन गवळी, शिवाजीराव देशमुख, चरण जोल्हे, सुभाष चव्हाण, रामदास कारमोरे, कृष्णकुमार पाटील, प्रभाकर कडू आदी उपस्थित होते.