शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

रासायनिक खतांची दरवाढ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST

चांदूर रेल्वे : रासायनिक खतांच्या किमतीत केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ...

चांदूर रेल्वे : रासायनिक खतांच्या किमतीत केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे स्थानिक तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून बुधवारी करण्यात आली.

रासायनिक खतांच्या भावात ६०० ते ७०० रुपयांची भरमसाठ वाढ झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या भाववाढीने आणखी एक धस्का दिला आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीतील दरवाढ रद्द करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाची खरेदी करणारी यंत्रणा निर्माण करावी व त्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवावी, मनरेगाची अंमलबजावणी करावी, शेतकरी-शेतमजूर व ग्रामीण कारागीर यांना १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, शेतीसंबंधी केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द करावे आदी मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात. यावेळी विजयकुमार रोडगे, देवीदास राऊत, विनोद जोशी, नितीन गवळी, शिवाजीराव देशमुख, चरण जोल्हे, सुभाष चव्हाण, रामदास कारमोरे, कृष्णकुमार पाटील, प्रभाकर कडू आदी उपस्थित होते.