शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बादशहा-रणवीर ठरले अव्वल; वाठोडा चांदस येथील शंकरपटात थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 13:14 IST

तहसील गटात वेढापूरच्या पंधऱ्या-भोंड्याने मारली बाजी, महिला धुरकरी ठरल्या आकर्षण

वरूड (अमरावती) : तालुक्यातील वाठोडा चांदस येथील यशवंत शंकरपटामध्ये सर्वसाधारण गटात यवतमाळ जिल्ह्यातील बादशहा-रणवीरने, तर तहसील गटात वेढापूरच्या पंधऱ्या-भोंड्या बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय महिला धुरकरी शंकरपटाचे विशेष आकर्षण ठरले.

वाठोडा चान्दस येथे तब्बल चाळीस वर्षांनंतर आ. देवेंद्र भुयार आणि नीलेश मगर्दे मित्र परिवाराच्यावतीने ३ ते ५ एप्रिल दरम्यान यशवंत शंकरपटाचे आयोजन केले होते. यामध्ये १०० पेक्षा अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या करण्यात आल्या.

शंकरपटामध्ये सर्वसाधारण गटातून नामदेव नाईक (रा. सजेगाव, ता. दारव्हा, जि.यवतमाळ) यांचा बादशहा व विजू राठोड (रा. दगडथर, ता. महागाव, जि. यवतमाळ) यांचा ''रणवीर यांनी ७.१७ सेकंदात पहिला क्रमाक मिळविला. दुसरा क्रमांक रामप्रसाद राठोड (रा. बैतूल, मध्य प्रदेश) यांच्या बादशाह-नायक यांनी पटकावला आहे. तर तहसील गटामधून आयुष काळबांडे (रा. वेढापूर) यांच्या पंधऱ्या आणि भोंड्या यांनी ७.९२ सेकंदामध्ये पहिला, तर सैन्य दलातील दिनेश हरिभाऊ राऊत (रा. घोराड) यांच्या मंगल्या व चिऱ्या या जोडीने ८.७ सेकंदामध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

महिला धुरकरी लक्ष्मी सोनबावणे (१८, रा. अमरावती) व सीमा पाटील (४०, रा. यवतमाळ) यांनीबी यामध्ये सहभाग घेतला. वरूड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतAmravatiअमरावती