शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अमरावती विभागातील १० तालुक्यांत सरासरी ६० टक्केपेक्षा कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:27 IST

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सरासरीच्या ५०.२ टक्के पाऊस झाला.

अमरावती - विभागातील पाचही जिल्ह्यात सरासरीच्या ५०.२ टक्के पाऊस झाला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक, तर यवतमाळ जिल्हा माघारला आहे. विभागातील ५६ तालुक्यांपैकी १० तालुक्यांत अर्धा पावसाळा संपला असताना सरासरी ६० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.अमरावती विभागात १ जून ते ७ आॅगस्ट दरम्यान सरासरी ४५४.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३८२.७ मिमी पाऊस झाला आहे, याची टक्केवारी ५०.२ इतकी आहे. बुललाडा जिल्ह्यात  १३ ही तालुक्यांची स्थिती चांगली असून, सरासरी ३८४.४ मिमी ऐवजी ४०६ मिमी म्हणजेच १०५.६ टक्के पाऊस झालेला आहे. अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांत सरासरी ४०७.८ मिमी ऐवजी ४१३.५ मिमी पाऊस झाला आहे. याची टक्केवारी १०१.४ इतकी आहे. बार्शी टाकळी तालुक्यात ३९७.१ मिमीऐवजी ४६१.१ मिमी पाऊस पडला. याची टक्केवारी ११६.१ इतकी आहे. वाशीम जिल्ह्यात सरासरी ४६९.४ मिमीऐवजी ३१३.७ मिमी पावसाची नोंद झाली. याची टक्केवारी ६६.८ इतकी आहे.पाचही तालुक्यांपैकी सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस कारंजा तालुक्यात ५४.६ मिमी झाला आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात सरासरी ४७२.१ मिमीऐवजी ४४६.९ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. याची टक्केवारी९४.७ इतकी आहे. यामध्ये चांदूर बाजार व चांदूर रेल्वे तालुक्यात ११७.५ टक्के सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर भातकुली तालुक्यात ५८.१ टक्के पाऊस झाला आहे.सरासरीच्या ६० पेक्षाही कमी पाऊस तेथे झालेला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ५३८.८ मिमीपैकी ३३३.१ मिनी पावसाची नोंद झाली आहे याची टक्केवारी ६१.८ इतकी आहे. याच जिल्ह्यातील आठ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. 

टॅग्स :RainपाऊसAmravatiअमरावती