शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

आश्रमशाळा, वसतिगृहांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:01 IST

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहे, समाजकल्याण विभागाचे वसतिगृहे ही निवासी आहेत. एकूण ८९ संस्था कामकाजासाठी सज्ज आहेत. मात्र, ८७ संस्थांमध्ये एकही विद्यार्थी आला नाही. तिवसा येथील मुलींचे वसतिगृह आणि निंभोरा येथील गुणवंत वसतिगृह सुरू झाले तरी विद्यार्थिसंख्या माेजकी आहे. शाळेत पाठवू, पण संमतिपत्र देणार नाही, असा पालकांचा सूर आहे. जिल्ह्यात आश्रमशाळा, वसतिगृहांतील विद्यार्थिसंख्या २३३२८ आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये कोरोनाची भीती

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ८९ आश्रमशाळा, वसतिगृहे सज्ज झाली आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे पालकांकडून संमतिपत्र देण्यास नकार असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम आहे. समाजकल्याणची दोन वसतिगृहे सुरू झाली असली तरी विद्यार्थिसंख्येचा मुद्दा पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे.आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहे, समाजकल्याण विभागाचे वसतिगृहे ही निवासी आहेत. एकूण ८९ संस्था कामकाजासाठी सज्ज आहेत. मात्र, ८७ संस्थांमध्ये एकही विद्यार्थी आला नाही. तिवसा येथील मुलींचे वसतिगृह आणि निंभोरा येथील गुणवंत वसतिगृह सुरू झाले तरी विद्यार्थिसंख्या माेजकी आहे. शाळेत पाठवू, पण संमतिपत्र देणार नाही, असा पालकांचा सूर आहे. जिल्ह्यात आश्रमशाळा, वसतिगृहांतील विद्यार्थिसंख्या २३३२८ आहे. यातील ९० विद्यार्थी उपस्थित झाले. कोविड सेंटर म्हणून एकही आश्रमशाळा नाही, तर प्रशासनाने वसतिगृहे परत केली आहेत. आश्रमशाळांसमोर अशा आहेत अडचणीशासनाने मुलांना आश्रमशाळेत घेताना पालकांचे संमतिपत्र अनिवार्य केले आहे. पालक संमतिपत्रास राजी नाहीत. दुसरीकडे शासकीय, अनुदानित आश्रमशाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी शाळेत विद्यार्थी नाही, असे सर्वदूर चित्र आहे. जिल्ह्यात २०३३८ विद्यार्थी असताना एकही जण शाळेत आले नाही. त्यामुळे आश्रमशाळांपुढे अडचणीत वाढ झाली आहे.

निवासी शाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षाआदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृहे आहेत. या सर्व निवासी संस्था असून, २३ हजार ३२८ विद्यार्थी आहेत. ८९ पैकी एकही संस्था कोविड सेंटर नाही. वसतिगृहे, आश्रमशाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे.

२४ वसतिगृहांपैकी दोन सुरू झाले. २९९० पैकी केवळ ९० विद्यार्थी उपस्थित झाले. नव्याने शासन गाईडलाईन नाही. कोरोना नियमावलींचे पालन करूनच प्रवेश देण्यात आला आहे. शाळांचे सॅनिटायझेशन, विद्यार्थी सुरक्षितता, मास्कचा वापर बंधनकारक आहे.- विजय साळवे, उपायुक्त, समाजकल्याण अमरावती.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी