शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Amravati: बीटी बियाणांचा काळाबाजार, कारवाई केव्हा?, कृषी सहायकांच्या उपस्थितीत मिळतात दोन पाकिटे

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 24, 2024 21:59 IST

Amravati News: हंगामापूर्वीच बीटी कपाशीच्या मागणी असलेल्या काही वाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत एका शेतकऱ्याला बियाणाचे दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार वाढीव दराने विक्री करीत असल्याचेही समोर आले आहे.

- गजानन मोहोड अमरावती - हंगामापूर्वीच बीटी कपाशीच्या मागणी असलेल्या काही वाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत एका शेतकऱ्याला बियाणाचे दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार वाढीव दराने विक्री करीत असल्याचेही समोर आले आहे. शेतकऱ्यांची तक्रार नसल्याने कृषी विभागाद्वारा अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे.

यंदाचा खरीप हंगाम काही दिवसांवर आलेला असल्याने शेतकऱ्यांद्वारा बियाणे, खतांची खरेदी सुरू झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांची अधिक मागणी असलेल्या काही बीटी बियाणांचा तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झालेला आहे. सदर कंपनीकडे अडीच लाखांवर पाकिटांची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर जिल्ह्यासाठी फक्त ६५ हजार पाकिटांचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे व त्यातील काही पुरवठादेखील शहरासह काही तालुक्यांना करण्यात आलेला आहे.मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी व उशिरा झाल्याने व काही दुकानातच पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांच्या अन् कृषी विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अधिकतम शेतकऱ्यांना बियाणे मिळावे, यासाठी एका शेतकऱ्याला दोन बियाणे पाकिटांची विक्री करण्यात येणार असल्याचे कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर यांनी सांगितले. प्रत्येक केंद्रात कृषी सहायकांची नियुक्तबीटीच्या विशिष्ट वाणांचा तुटवडा असल्याने ज्या ठिकाणी कृषी केंद्रात बियाणांचा पुरवठा झालेला आहे, अशा केंद्रांमध्ये कृषी सहायकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे व त्यांच्या उपस्थितीत एक शेतकऱ्याला दोन पाकिटांची विक्री करणे सुरू करण्यात आले आहे. अशा दुकानातील अपडेट स्टॉक बोर्डावर नमूद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ग्रामीणमध्ये बियाणांचे दर दामदुप्पटकेंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार बीटी बियाणांच्या पाकिटाची एमआरपी ८६७ रुपये आहे. ग्रामीणमध्ये ९०० ते १२०० रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनाच बियाणांची आवश्यकता असल्याने त्यांच्याद्वारा तक्रार झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे भरारी पथकाद्वारा अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मागणीच्या तुलनेत कमी आवंटन प्राप्त आहे. त्या विशिष्ट वाणाचे बियाणांचा पुरवठा उशिराने झाला व कमी झाला. बियाणे उपलब्ध असलेल्या दुकानात कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या देखरेखीमध्ये विक्री सुरू आहे.- राहुल सातपुतेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व तालुक्यातील भरारी पथकांचा बियाणे विक्रीवर वॉच आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे. शिवाय प्रत्येक दुकानात कृषी सहायक आहेत. बियाणे विक्रीसोबतच लिंकिंग होऊ नये, यावर त्यांचा वॉच आहे.- अजय तळेगावकर, कृषी विकास अधिकारी (जि.प.)

टॅग्स :AmravatiअमरावतीAgriculture Sectorशेती क्षेत्र