शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

तालुक्यात ९१६ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:09 IST

चांदूरबाजार : तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी एकूण ९१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान ही नामांकन ...

चांदूरबाजार : तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी एकूण ९१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान ही नामांकन प्रक्रिया चालली. दरम्यान मागील आठवड्यात सलग तीन दिवसांची सुटी आल्याने पॅनेलप्रमुखांना पुरेसी सवड मिळाली. त्यामुळे बहुतेक सर्वच पॅनेलमधील उमेदवार निश्चित करण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत तालुक्यात ७१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. ख्रिसमस, चौथ्या शनिवार व रविवारमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे तीन दिवस बंद होते. सोमवारपासून तीन दिवसांच्या सुटीनंतर शासकीय कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू झालीत. त्यात सोमवारी २९५, मंगळवारी ३०२ व बुधवारी अंतिम दिवशी २४३ असे एकूण ९१६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

त्यांची झाली गोची

या वेळेस उमेदवारी दाखल करताना उमेदवारास चारित्र्यासंबंधी स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक करण्यात आहे. तसेच आपल्यावर गुन्हा दखल असल्यास, होणाऱ्या कारवाईला मी जबाबदार राहील, असेही स्वयंघोषणापत्र लिहून द्यावे लागते. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या अनेक इच्छुकांची, नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वीच गोची झाली आहे. यावेळच्या ग्राम पंचायत निवडणुकीत एक वेगळीच राजकीय रंगत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.