शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 18:49 IST

यंदा पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

- संदीप मानकरअमरावती : यंदा पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदा मान्सूनचा पाऊस थांबल्यानंतरही परतीच्या दमदार पावसामुळे काही प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्यास मदत झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८५.१० टक्के पाणीसाठा आहे. एकूण २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ९२.७७ टक्के पाणीसाठा आहे. ४७६ लघु प्रकल्पांत ७२.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. ५०९ प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ३२२०.१५ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा २६४४.४८ दलघमी आहे. त्याची टक्केवारी ८२.१२ टक्के एवढी होते. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ७२.७३ टक्के, अरुणावती १५.९७ टक्के, बेंबळा १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा ६९.०६ टक्के, वान १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पांत ८२.११ टक्के, पेनटाकळी १०० टक्के, खडकपूर्णा ९७.८३ टक्के पाणीसाठा आहे. पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांची गेट अद्यापही उघडेच आहे. २४ मध्यम प्रकल्पांची स्थिती ?अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पांत ९९.७४ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा १०० टक्के, पूर्णा ९९.२१ टक्के, सपन १०० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पांत १०० टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५८.९१ टक्के, वाघाडी ९४.६३ टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगांव ९९.१२ टक्के, निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ८१.०९ टक्के, उमा ६६.८७ टक्के, घुंगशी बॅरेज ८६.५७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ९०.३३ टक्के, सोनल १०० टक्के, एकबुर्जी ८४.६३ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी ५६.४८ टक्के, मन १०० टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी १०० टक्के पाणीसाठा साचला आहे. अमरावती जिल्ह्यातील चार प्रकल्पांची सहा गेट तर बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकल्पांचे गेट उघडेच आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भWaterपाणी