शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

७५० शेतकऱ्यांची जमीन सक्तीने होणार खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:10 PM

कृषिसमृद्धी प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती प्राप्त झाली असून, आता तीन तालुक्यांतील ७५० शेतकऱ्यांची ३७० हेक्टर जमीन भूसंपादन कायदा महामार्ग अधिनियम अंतर्गत सक्तीने खरेदी करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले आहेत.

ठळक मुद्देशासनादेश जारी : कृषिसमृद्धी प्रकल्प, अधिकाऱ्यांच्या नियुक्ती

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : कृषिसमृद्धी प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती प्राप्त झाली असून, आता तीन तालुक्यांतील ७५० शेतकऱ्यांची ३७० हेक्टर जमीन भूसंपादन कायदा महामार्ग अधिनियम अंतर्गत सक्तीने खरेदी करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले आहेत. याकरिता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणाऱ्या नागपूर-मुंबई कृषिसमृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्याचा शेवटचा टप्पा महसूल प्रशासन पूर्ण करीत आहे़ दर आठवड्याला थेट मंत्रालयातून त्याचे अपडेट घेतले जात आहेत. एकीकडे महामार्गाच्या कामासाठी ई-निविदा मागविण्यात येत असताना, दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरिता दिलेली नाही़ त्यामुळे राज्य शासनाने भूसंपादन कायदा व्यतिरिक्त महाराष्ट्र महामार्ग कलम १५़,४ अन्वये तीनही तालुक्यांतील ७५० शेतकºयांची ३७० हेक्टर जमीन सक्तीने खरेदी केली जाणार आहे़धामणगावात सर्वाधिक खरेदीतालुक्यातील ६७२ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत २८४़८६ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली़ त्यांना १०६ कोटी १५ लाख रूपयांचा मोबदला देण्यात आला आहे़ चांदूर रेल्वे तालुक्यातील ३५९ शेतकऱ्यांनी १३७़७६ हेक्टर शेतजमीन कृषिसमृद्धीसाठी दिली आहे़ या शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ कोटी ३५ लाख रुपये जमा झाले आहेत़ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ६४६ शेतकऱ्यांकडून २५८़५६ हेक्टर शेतजमीन शासनाने खरेदी केली आहे़ त्याच्या मोबदल्यात ११४ कोटी ८५ लाख रुपये देण्यात आले आहेत़महाराष्ट्र महामार्ग अधिनियमांच्या विविध कलमान्वये शासनाने शेतकऱ्यांची जमीन सक्तीने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पार पाडली जाईल.- स्रेहल कनीचे,उपविभागीय अधिकारी,चांदूर रेल्वे