शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गारपिटीसह अवकाळीचा ७०० हेक्टरला फटका; शेतकरी हवालदिल

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 20, 2023 18:13 IST

अमरावती तालुक्यात सर्वाधिक नुकसान, प्राथमिक अहवाल

अमरावती : रविवारी सायंकाळी तीन तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक ६६३.५० हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून वादळवारा विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. यामध्ये शनिवारपर्यंत २१०० हेक्टरमधील गहू, हरभरा व संत्रा पिकांचे नुकसान झाले. यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक दीड हजार हेक्टरचे नुकसान झालेले आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी पुन्हा अमरावती, दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली.

जिल्ह्यात या पाच दिवसात तीन हजार हेक्टरमधील रब्बीची पिके, भाजीपाला व संत्राचे तीन हजार हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. यामध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रातील पंचनामे करण्याचे शासनादेश आहेत. प्रत्यक्षात क्षेत्रिय यंत्रणाच संपावर असल्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAmravatiअमरावतीweatherहवामान