शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गारपिटीसह अवकाळीचा ७०० हेक्टरला फटका; शेतकरी हवालदिल

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 20, 2023 18:13 IST

अमरावती तालुक्यात सर्वाधिक नुकसान, प्राथमिक अहवाल

अमरावती : रविवारी सायंकाळी तीन तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक ६६३.५० हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून वादळवारा विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. यामध्ये शनिवारपर्यंत २१०० हेक्टरमधील गहू, हरभरा व संत्रा पिकांचे नुकसान झाले. यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक दीड हजार हेक्टरचे नुकसान झालेले आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी पुन्हा अमरावती, दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली.

जिल्ह्यात या पाच दिवसात तीन हजार हेक्टरमधील रब्बीची पिके, भाजीपाला व संत्राचे तीन हजार हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. यामध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रातील पंचनामे करण्याचे शासनादेश आहेत. प्रत्यक्षात क्षेत्रिय यंत्रणाच संपावर असल्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAmravatiअमरावतीweatherहवामान