शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

1 वर्षापासून गरिबांची 60 कुटुंब अंधारात, महावितरण विरोधात जनशक्तीचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:05 IST

राज्यात, देशात एककीडे प्रगतीचे इमले चढवले जात असल्याचं सांगण्यात येतं

अमरावती - शहरातील बिच्चू टेकडीच्या मागील बाजूस वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या ५० ते ६० कुटुंबांना वीज नसल्यामुळे ते अंधारात आहेत. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षांपासून ते विजेपासून वंचित असल्याने येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात विद्युत महामंडळ डफरीन परिसरातील कार्यालयात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.

राज्यात, देशात एककीडे प्रगतीचे इमले चढवले जात असल्याचं सांगण्यात येतं. हे सरकार गोरगरिब आणि सर्वसामान्यांचं असल्याचं सांगितलं जातं. मात्र, तब्बल १ वर्षांपासून ६० कुटुंबात अंधार पसरल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. म्हणून, प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवकरात लवकर येथील नागरिकांना मीटर दिले नाही, तर महावितरणला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन दिला. तसेच मनोहर या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही करण्यात आली. 

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांमध्ये विज मीटर न दिल्यास अधिकाऱ्यांच्या घरचे मीटर काढून ते प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गरीब जनतेच्या घरी लावण्यात येईल असा इशाराही बंटी रामटेके यांनी दिला. 

टॅग्स :AmravatiअमरावतीPrahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांतीmahavitaranमहावितरण