शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

३६५ दिवसांत ३६० डिग्रीने अर्थव्यवस्थेला वळण, माधव भंडारी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 21:03 IST

अमरावती : नोटाबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे.

अमरावती : नोटाबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे. भाजपा सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी हजार व पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून हटविल्या. त्याला बुधवारी वर्ष पूर्ण झाले. त्याप्रीत्यर्थ काळा पैसाविरोधी दिवस आम्ही पाळत आहे. त्यानंतरच्या ३६५ दिवसांत देशाच्या अर्थव्यवस्थेला ३६० अंशातून सुधारित वळण मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी यांनी येथे केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा हटविण्याचा निर्णय देशाला धक्का देऊन गेला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही काळ परिणाम होऊन जनतेला त्रास सहन करावा लागला. मात्र, देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवादाचा कहर यांच्यावर अंकुश घालण्यास मदत झाली. आयकराचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला. करदात्यांची संख्या वाढली. देशाच्या तिजोरीत कधी नव्हे एवढा पैसा जमा झाला. आता सर्व स्तरांतून देशाची आर्थिक घडी सुधारत असल्याचे माधव भंडारी म्हणाले. पत्र परिषदेला शिवराय कुलकर्णी, प्रणय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, चेतन गावंडे, बपोरीकर आदी उपस्थित होते.२३.८ टक्के कर वसुलीच्मागील ७० वर्षांच्या काळात देशाला केवळ दोन ते अडीच टक्के आयकर प्राप्त होत होता. ४० टक्क्यांवर लोक कर भरतच नव्हते. मात्र, नोटबंदीमुळे बँकांचे व्यवहार पारदर्शक झाल्याने यंदा १९ लाख नवीन करदाते पुढे आले आहेत. त्यामुळे २३.८ टक्के करवसुली झाली. त्यातून भरमसाठ पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाला तसेच बँकेत ठेवीस्वरुपात मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला, असे भंडारी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNote Banनोटाबंदी