शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १६०० कोटी रुपये केंद्राकडे थकीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

By गणेश वासनिक | Updated: September 16, 2023 21:13 IST

...त्यामुळे अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती-जमाती, विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडल्याची माहिती आहे.

अमरावती : राज्यात मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १६०० कोटी रुपये देय केंद्र सरकारकडे थकीत आहे, तर दुसरीकडे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची देय रक्कम देऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती-जमाती, विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडल्याची माहिती आहे.

जालना येथील सागर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने औरंगाबाद खंडपीठात २० मार्च २०२२ रोजी याचिका क्रमांक डब्ल्यूपी /३७९७/ २०२२ अन्वये केंद्र व राज्य सरकारकडून मागास विद्यार्थ्याच्या खात्यात शिष्यवृत्तीची देय रक्कम अदा करण्याचा विरोध दर्शविला आहे. तेव्हापासून राज्यात मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे भिजत घोंगडे कायम आहे. गत १६ महिन्यांपासून केंद्र सरकारने शिष्यवृत्ती देय रक्कम उच्च न्यायालयाच्या ‘तारीख पे तारीख’मुळे प्रलंबित ठेवली आहे. या सर्व प्रकारांमुळे महाविद्यालयांच्या संचालकांना मोठा फटका बसत आहे. मागास विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी जात असताना महाविद्यालयांना मात्र शिष्यवृत्तीची देय रक्कम मिळत नाही, हे वास्तव आहे. शासनाकडे थकीत रक्कम आणि मूळ कागदपत्रे मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा तगादा या दुहेरी कात्रीत महाविद्यालयीन संचालक सापडले आहेत. ६० केंद्र, तर ४० टक्के राज्य शासन शिष्यवृत्तीच्या निधी वाटपामुळे गोंधळ उडाला आहे.

खरे तर ऑनलाईन प्रक्रियेमुळे मागास विद्यार्थ्यांच्या वाट्याची शिष्यवृत्तीची देय रक्कम त्यांच्या खात्यात जमा व्हावी आणि महाविद्यालयांची देय रक्कम त्यांना मिळावी. मात्र, शासनाने ही बाब किचकट करून ठेवली आहे. ही पद्धत सुकर करावी आणि मागास विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, असे अपेक्षित आहे.- पंकज मेश्राम, विदर्भ प्रमुख, भीमशक्ती संघटना 

टॅग्स :Studentविद्यार्थीCourtन्यायालयEducationशिक्षण