शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

हरभरा खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 6:04 PM

अकोला : रब्बी हंगामातील हरभरा हंगाम संपत आला पंरतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने बाजारात हरभरा विकावा लागत आहे.

अकोला : रब्बी हंगामातील हरभरा हंगाम संपत आला पंरतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने बाजारात हरभरा विकावा लागत आहे.यावर्षीच्या रब्बी हंगामातील हरभरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काढणीला सुरू वात झाली. आता जवळपास काढणी हंगाम संपला. ज्या शेतकऱ्यांनी उशीरा पेरणी केली तेथील हरभरा आता काढणीला आला.पण बाजरातील सरासरी दर प्रतिक्ंिवटल ३,९५० रू पये असून, आधारभूत किंमत प्रतिक्ंिवटल ४,६२० रू पये आहेत. तथापि आधारभूत किंमतीने खरेदी करण्यासाठी अद्याप शासकीय खरेदी केंद्रच सुरू केले नसल्याचे शेतकºयांची अडचन वाढली असून, त्यांना कमी दरात विक्री करावी लागत आहे.अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभºयाची दररोजची आवक सरासरी २,८०० क्ंिवटल आहे. दर वाढीच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी हरभरा राखून ठेवला आहे.शासकीय तूर खरेदी संदर्भात बाजार समितीकडे अद्याप कोणतीच सुचना नाही अशी माहिती समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी दिली.दरम्यान, आॅनलाईन तूर नोंदणीसाठीची मुदत शासनाने २० मार्चपर्यंत वाढविल्याचे वृत्त आहे.कांदा अनुदानासाठीही आता ज्या शेतकºयांनी २८ फेब्रुवारीपर्यंत कांदा विकला ते अनुदानास पात्र राहणार असल्याचे पणन च्या सुत्राने सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी