शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कृषी कल्याण अभियानाच्या अंमलबजावणीची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:31 AM

वाशिम: शासनातर्फे कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी कल्याण अभियान योजना राबविली जात आहे. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणी पडताळणी करण्यात ...

वाशिम: शासनातर्फे कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी कल्याण अभियान योजना राबविली जात आहे. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणी पडताळणी करण्यात येत असून, या संदर्भात संबंधित सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी उपसंचालकांनी गुरुवारी पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचा समावेश असून, या उपअभियांतर्गत घटक क्रमांक ६ म्हणून कृषी कल्याण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिल्या जातो. या योजनेची प्रगती कशी आहे, अंमलबजावणी नीट होते की नाही, त्याची पडताळणी आता केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी उपसंचालकांनी संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना गुरुवारी पत्र पाठवून योजनेच्या प्रगतीचा विस्तृत अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.