शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

व-हाडातील कपाशी पिकावर वाढतोय लाल्याचा प्रकोप!

By admin | Updated: September 18, 2014 02:39 IST

प्रतिकूल हवामान, अन्नद्रव्याची कमतरता; कापूस पिकावर कोकडा व लाल्याने आक्रमण केले आहे.

अकोला- अगोदरच जिल्ह्यातील कापसाचा पेरा घटला, त्यात प्रतिकूल हवामान, अन्नद्रव्याची कमतरता, यामुळे कापूस पिकावर कोकडा व लाल्याने आक्रमण केले. हा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास जवळपास ६0 टक्के कापसाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने अगोदरच लहरी पावसाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्नात असलेल्या शे तकर्‍यांसमोर लाल्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. कापूस दरवर्षी दगा देतोच हा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. म्हणूनच, यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे प्रमाण वाढले आहे. तथापि यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने कापूस पेरणीला विलंब झाला. त्याचा परिणाम कापसाच्या उगवणशक्ती व आरोग्यावर होत आहे. यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाचा पुन्हा लाल्याने तोंड वर काढले असून, कीटकनाशकांचा खर्च वाढत असल्याने आधीच कर्ज फेडीच्या संकटाचा सामना करणार्‍या या शेतकर्‍यांसमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पश्‍चिम विदर्भातील कापूस पिकावर सुरुवातीला कोकडा येत असून, त्याचे रू पांतर नंतर लाल्यात होत आहे. सध्या हे प्रमाण कमी असले तरी अनेक वर्षाच्या अनुभवामुळे शेतकरी धास्तावला आहे. रसशोषण करणार्‍या किडीच्या प्रादुर्भावामुळे लाल्या होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार, हा रोग कापूस वेचणी सुरू असेल, यामुळे कापसाचे पाने लाल होतात, नंतर ते सुकू लागतात. याचा फटका बसल्यास उत्पादनात घट होत असते.डॉ.पंदेकृविचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र गाडे यांनी कापूस फुलोर्‍यावर येत असताना लाल पाने झाली तर उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनात१0 ते ६0 टक्के एवढी घट होत असल्याचे सांगीतले. त्यावर उपाय म्हणुन कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगीतले.