शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST

जिल्ह्यात गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच अवकाळी पावसाची रिपरिप सुरू ...

जिल्ह्यात गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच अवकाळी पावसाची रिपरिप सुरू असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याला अवकाळी पावसाचा फटका बसला असून, गव्हावर मर रोगाचे आक्रमण झाले आहे. अवकाळी पावसाने हरभऱ्याची फुलगळ झाल्याने यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

---------------------

शेतीला फटका

यंदा पाऊस जोरदार झाल्याने विहिरी, कूपनलिकांना पाणी उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा बहरलेला असताना मंगळवारी अचानक आलेला पाऊस अळींना निमंत्रण देणारा ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकांना फटका बसला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.